भोजनाबबत लक्षात घेण्यासारखे !

एकदा केलेले पूर्ण भोजन पचण्यास साधारणत: आठ तास लागतात. म्हणून दोन जेवणामध्ये आठ तासांचे अंतर ठेवावे. आपल्याकडील हवापाण्याचाविचार केल्यास विद्यार्थीदशेत तीन वेळ, तारुण्यावस्थेत दोन वेळ व वृद्धापकाळी एक वेळ भोजन […]

आहारातून मिळवा आरोग्य

उतारवयात ऋतुबदलाचा अधिक त्रास होतो तो टाळता येण शक्य नसल तरी त्याची तीव्रता कमी करता येते. रोजच्या आहारातील बदलही यात उपयोगी ठरतो. रताळ्यामध्ये मेद वाढविणारे घटक फार कमी असतात. शिवाय, […]