वास्तुशास्त्रातील पंचतत्त्वाचे महत्त्व

वास्तुशास्त्रामध्ये पंचमहाभूतात्मक  तत्त्वांना ( पंचतत्त्वांना) कोणत्या प्रकारे संतुलित करावे याचे नियम देण्यात आले आहेत. त्याची माहिती संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे .पृथ्वी तत्त्व – वास्तुशास्त्राप्रमाणे भूमी परीक्षण करून घरासाठी भूखंड निवडीसाठी फारच […]

कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?

कधी व कसा दिवा लावल्याने धनप्राप्ती होते ?

 शास्त्रांनुसार देवदेवतांच्या  पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा विधी मनाला जातो. तो दिवा लावण्याचा . दिव्याशिवाय कोणत्याही प्रकारची पूजा अपूर्ण मानली जाते. ज्या प्रकारे एक दिवा अंध:कार नाहीसा करतो. त्याप्रमाणेच हा दिवा पूजेच्या […]